🌏 ज्ञानदर्शन 🌏
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
दिनांक- 18/07/2024
1) आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी-२० क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहचली आहे?
Ans- *12*
2) महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे?
Ans- *अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था*
3)न्या. एन कोटीश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहेत?
Ans- *मणिपूर*
4) कोणत्या राज्यातील पालिताना हे शहर मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे?
Ans- *गुजरात*
🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️
आपला मित्र
पठाण शायक चांदखान
श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)
No comments:
Post a Comment